सायलीच खरी तन्वी! ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा खुलासा; मधुभाऊ शुद्धीवर, सुभेदार कुटुंबाचा आनंद गगनात

mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan

mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर प्रेक्षकांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. सायलीला स्वतःची खरी ओळख मिळत असून तीच तन्वी असल्याचा भावनिक खुलासा संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर होणार आहे. त्याचवेळी कोमातून बाहेर आलेले मधुभाऊही घरी परतल्याने मालिकेच्या कथेला नवे आणि हृदयस्पर्शी वळण मिळणार आहे.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट! अंशुमनचं स्वानंदीला सहा महिन्यांचं थेट आव्हान, मल्लिकाचं नवीन कारस्थान समरच्या संसारावर संकट आणणार?

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan

veen doghantali hi tutena samar swanandi anshuman mallika navin valan : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्याला नवं वळण मिळालं असतानाच आता अंशुमन आणि मल्लिका त्यांच्या संसारात दरी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. नव्या प्रोमोमध्ये अंशुमनने स्वानंदीला सहा महिन्यांत वेगळं करण्याचं आव्हान दिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट! मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरांशी दोन हात; खांडेकर कुटुंबासमोर उघड होणार खरी ओळख?

tarini malika khari olakh khandekar samor twist

tarini malika khari olakh khandekar samor twist : मराठीवरील लोकप्रिय ‘तारिणी’ मालिका नव्या वळणावर पोहोचली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी घडणाऱ्या थरारक प्रसंगामुळे तारिणीची खरी ओळख खांडेकर कुटुंबासमोर येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

आय लव्ह यू स्वानंदी मॅडम! अखेर समरने व्यक्त केल्या मनातील भावना; ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या विशेष भागाची उत्सुकता शिगेला

veen doghantali hi tutena samar swanandi prem prapose vishesh bhag

veen doghantali hi tutena samar swanandi prem prapose vishesh bhag : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत अखेर समर आपल्या पत्नी स्वानंदीसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. दोन तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना भावनिक, रोमँटिक आणि संस्मरणीय क्षणांचा अनुभव मिळणार असून समर-स्वानंदीच्या नात्यातील नव्या पर्वाची सुरुवात पाहायला मिळणार आहे.

१४०० हून अधिक भागांचा यशस्वी प्रवास संपणार! ‘मुरांबा’ मालिकेचा २८ जूनला होणार भावनिक निरोप

muramba malika antim bhag 28 jun star pravah

muramba malika antim bhag 28 jun star pravah : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिका तब्बल चार वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर २८ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १४०० पेक्षा अधिक भाग पूर्ण केलेल्या या मालिकेच्या अंतिम भागात रमा, अक्षय आणि रेवाच्या संघर्षाचा उत्कंठावर्धक शेवट पाहायला मिळणार आहे.

तारिणीमध्ये अखेर प्रेमाची कबुली! केदारच्या भन्नाट प्रपोजलने भारावली तारिणी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

tarini kedar hatke proposal premachi kabuli

tarini kedar hatke proposal premachi kabuli : ‘तारिणी’ मालिकेतील प्रेक्षक ज्या क्षणाची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते, तो क्षण आता अखेर साकार होणार आहे. केदारने पोलीस ट्रेनिंग ग्राऊंडवर केलेल्या हटके प्रपोजलने तारिणी भावूक झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नवा ट्विस्ट; सुश्मिताने मागितले राजवाडे घरातील अधिकार, समर-स्वानंदी झाले अवाक्

veen doghantali hi tutena sushmita rajwade gharatil hakk magani

veen doghantali hi tutena sushmita rajwade gharatil hakk magani : वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला असून सुश्मिताने राजवाडे कुटुंबातील स्वतःच्या हक्काची जागा मागत मोठी मागणी केली आहे. तिच्या या निर्णयामुळे समर आणि स्वानंदीसमोर नवे आव्हान उभे राहणार असल्याचे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

मी तुला प्रपोज केलं होतं, उत्तर काय?तारिणीच्या प्रश्नावर केदारने दिलं उत्तर

tarini kedar premacha nava twist thanyatil maitrin proposal

tarini kedar premacha nava twist thanyatil maitrin proposal : ‘तारिणी’ मालिकेत केदार आणि तारिणीच्या नात्याला अखेर नवं वळण मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. तारिणीने प्रेमाची कबुली दिल्यानंतर केदारने दिलेल्या उत्तरामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून आगामी भागात त्यांच्या नात्यात आणखी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

प्रिया पुन्हा सुभेदारांच्या घरात! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा गोंधळ आणि नवा ट्विस्ट

tharala tar mag priya punha reentry subhedar sphot sayali arjun drama

tharala tar mag priya punha reentry subhedar sphot sayali arjun drama :गरोदर असल्याचा दावा करत प्रिया जेलमधून बाहेर येते आणि सुभेदार कुटुंबात पुन्हा प्रवेश करते. तिच्या या ‘रिएन्ट्री’मुळे सायली-अर्जुनच्या नात्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.”

धोकेबाज अंशुमनचा नवा डाव! चिंगीला विसरून सुष्मिताशी लग्न, ग्रँड रिसेप्शनच्या मागणीने स्वानंदी अडचणीत

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena : ‘वीण दोघांतही ही तुटेना’ मालिकेत प्रेक्षकांना धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. चिंगी गरोदर असतानाच अंशुमनने सुष्मिताशी लग्न केल्याने स्वानंदी हादरली आहे. त्यातच सुष्मिताने राजवाडे कुटुंबासमोर ग्रँड रिसेप्शनची मागणी करत नवा वाद निर्माण केला आहे.